लेख

तळे राखी तो पाणी चाखी!

तळे राखी तो पाणी चाखी!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo 9860959764.

अकलूज दिनांक 7/8/2023 :
माझा कायम आग्रह असतो कीं, खान्देशचा मुख्यमंत्री व्हावा. तो कशासाठी? आपला मंत्री आपल्या पदरात भर भरून माप टाकतो. रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री आहेत. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत महाराष्ट्राच्या वाट्याला 44 स्थानकानचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यातील 14 स्टेशन केवळ मराठवाड्यातील आहेत. कारण रेल्वे राज्यमंत्री मराठवाड्यातील आहेत. या सर्वं 44 पैकी सर्वात सुंदर स्टेशन जालन्याचं आहे. कारण रेल्वे मंत्री जालन्याचे आहेत. सोबतच चित्र जालना स्टेशनचं आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्याचे एकही स्टेशन नाही. कांय करतात आपलें खासदार? म्हणून म्हणतो खान्देशी अहिर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आल्याशिवाय खान्देशाच भाग्य उजळणार नाही.

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button