श्रीप्रभू रामचंद्राच मंदिरच महाविकास आघाडीचा सर्वनाश करणार !
श्रीप्रभू रामचंद्राच मंदिरच महाविकास आघाडीचा सर्वनाश करणार !
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 29/8/2023 :
तमाम हिंदू बांधवांची मनस्वी श्रध्दा आणि तितकीच भक्ती होती की मुस्लिम लहूझिहादी क्रुरकर्मा नेत्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर जमीन दोस्त केलं ते मंदिर कधीतरी काॅंग्रेसच्या नतद्रष्ट पिलावळीने उभं केलं पाहिजे होतं. पण जे नतद्रष्ट असतात ते समाजविकासच काय पण देशव्यापी कोणत्याही कामात जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे हे मंदिर उभारण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून जन्म घ्यावा लागला. कारण नरेंद्र या नावातच मुळात स्वामी विवेकानंद बसलेले आणि त्याहूनही वसलेले आहेत कारण स्वामींच नाव सुध्दा नरेंद्र होत हे विसरू नका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका टिपण्णी करताना महाराष्ट्रातील राजकारणातील महाधुष्ट्राचार्य उर्वरित नाहीत तर खरबरीत झालेले शरदचंद्र पवारसाहेब यांची राजकीय तुलना करताना विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची दररोजच्या दररोज सकाळी असणारी पत्रावळी पुरणार नाही , कारण एकढे अवघेची विश्व म्हणून ज्यांनी बारामतीच्या बाहेर किती आणि कसा विकास केला का भकास केला हे एकदा सांगावं ? कारण ज्या साहेबांना मराठी वगळून कोणत्याही भाषेत संवाद किंवा संभाषण करता येत नव्हत तरीही ते मागील तीस हजार वर्षांपूर्वीपासून पंतप्रधान बनवण्याच्या गुढघ्यावर मंडवळया बांधून तयार होत होत्या .
कारण राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका इतकी अचाट आणि तितकीच ती कुचाट त्याहूनही तशी ती पुचाट आहे. कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चरखातून जे काही त्यांच्या बुद्धीचा सारं काढतील तो सारं शरदचंद्र पवारसाहेब साखरसम्राट असूनही शंभर चरखा वापरून काढतील का ॽ
नरेंद्र मोदी नावाच वादळ कधी कुठल्या आणि कधी कसं समुद्रात धडकेल हे इंडिया नावाच्या पिलावळीला किमान या जन्मात कळणार नाही कारण हे वादळ नाहीतर सर्वसामान्य लोकांच्या काळजातल दामोदर नावाचं काळीज आहे , आणि दुसरीकडे पुतण्याला सतत राजकारणात कुजकट भाषेत टिकवून टिकवून मारणार संकुचित विचारांच्या पिलावळीत फिरलेलं आणि त्याहूनही सतत सत्तेसाठी लाचारी करून शाहु – फुले – आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करणार जे वादळ आहे होत आणि आहे पत त्यातून महाराष्ट्रातील जनतेचा महाविकास सोडा पण साधा विकास तरी होणार आहे का ॽ
तर ह्या असल्या पुचाट आणि पांचाळ पिलावळीचा उगम झाला तो आपल्या सारख्या म्हणजे माझ्या सारख्या पोचट मतदारांमुळे. अन्यथा हिंदू मुस्लिम हा भेदभाव कधीच नव्हता आणि पुढेही राहू नये. कारण आपण जन्माला येताना जितका हमरीतुमरीवर येऊन दुजाभाऊ करत नाही तितका दुजाभाऊ या काॅंग्रेसच्या पिलावळीने केला आहे. हे मला अनावश्यकपणे कबूल कबूल आणि परत एकदा प्रामाणिकपणे कबूल करावसं वाटतं . त्यात एक अखंडीत सभ्यता आहे. कारण साताऱ्यातील ज्येष्ठ विधितज्ञ आणि विचारवंत सन्मानित डी .आय.एस. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मी तीन तलाखच्या विरोधात साप्ताहिक चित्रलेखाच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली होती. हे आपणास किती लोकांना ज्ञात आहे हा माझा भाग अलहिदा आहे. पण तोच कायदा संसदेत बहुतांश मताने संमत झाला याचा मला अभिमान आहे. कारण कोणत्याही महिलेवर त्यामुळे अन्याय होणार नाही. परिणामी हे श्रीराम मंदिर सर्वधर्मीय लोकांसाठी प्रेरणादायी श्रोत ठरणार यात काही शंका नाही. पण हे जे कोण बांडगूळ मी म्हणणार नाही कारण ते दररोजच्या दररोज पोपटपंची करण्यात वाकबगार आहेत त्यांना दुर्लक्षीत करा.
राजाभाऊ त्रिगुणे
दिनांक – २९/८/२३ .
(पत्रकार हे महाराष्ट्रातील जेष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)