ताज्या घडामोडी

विचारधारा

विचारधारा

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 01/11/2025 :
आपल्या प्रत्येकाकडे बुद्धी असते. सारासार विचार करण्याची क्षमता असते. या गोष्टीचा आपण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने उपयोग करून घेतला पाहिजे.
प्रत्येकाच्या बुद्धीची क्षमता कमी जास्त असली तरी बुद्धीचा वापर चांगल्या गोष्टी करण्यासाठी करणे आपल्या हातात. असते. मनात सकारात्मक भाव असतील तर दुसऱ्याबद्दल आपल्या मनात कधीच वाईट विचार येणार नाहीत.
मुलांनो, नेहमी नीतिमत्तेने वागा. चांगले तेच करा. इतरांचे नुकसान करण्यासाठी, कोणाच्या वरचढ होण्यासाठी आपल्या हुशारीचा वापर करू नका.
दुसऱ्यांचे भले करता आले नाही तरी कोणाचे नुकसान करू नका.
सौ. स्नेहलता स. जगताप.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button